पाच राज्यांतील पराभवावर काँग्रेस करणार विचारमंथन, उद्या दुपारी ४ वाजता बैठक
पाच राज्यांतील पराभवावर काँग्रेस करणार विचारमंथन
पाच राज्यांतील पराभवावर काँग्रेस करणार विचारमंथन
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात सीएनजीच्या व्हॅटमध्ये १०. ५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली,आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती.
भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जाऊन आईची भेट घेतली
राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबच्या कारभारावर नियंत्रणासाठी व सनियंत्रणासाठी बाँबे नर्सिंग हाेम अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी विधान परिषदेत दिली.
रत्नागिरी : नवीन भाजीमार्केट परिसरात एका क्लबमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १५ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा ऐवज…
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं.
गोव्यातील विजयानंतर आता महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार का? या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी नेमकी भूमिका मांडली आहे.
दापोली – गुरुवार दिनांक 10 मार्च रोजी ऑलिंम्पियाड परीक्षेचा निकाल लागला असुन या परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा कु.आराध्य अतुल मेहता या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र राज्यात व देशाच्या पश्चिम विभागात ऑलिंम्पियाड…
देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.