Category: टॉप न्यूज

परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा! अन्यथा नो एन्ट्री

16 मार्चपासून पुढे होणाऱ्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्व पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे.

अजून किमान १० मंत्र्यांना तरी राजीनामा द्यावा लागेल-चंद्रकांत पाटील

किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; थकबाकीदार शेतकऱ्यांची वीजतोडणी तीन महिने थांबवणार

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरून रान उठवल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे

मुंबई उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली!

नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चालत्या कारने घेतला पेट, कार जळून झाली भस्मसात

शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला.

फडणवीसांना नोटिस पाठवून महाआघाडीने मोठी चूक केलीय – आमदार नितेश राणे

राज्‍याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून पोलिसांनी मोठी चूक केलीय.

देशात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करणार- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

जालना-ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गाचे सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केलं जाणार आहे