काँग्रेसचे दिलीप बेलोसे यांचं निधन
दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं.…
दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं.…
रत्नागिरी – पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्प ता. मंडणगड जि. रत्नागिरी योजनेतंर्गत पणदेरी धरण सन 1995-96 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. 05 जुलै 2021 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धरणातून गळती होत…
दापोली : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासात 15 पॉझिटिव्ह रूगण तालुक्यात आढळलले आहेत. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रूग्णांची संख्या लक्ष्णीय आहे. तालुक्यातील रूग्णांचा तपशील…
आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह काही कॅबिनेट आणि…
मुंबई डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून (दि. 28) पुन्हा कडक निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण…
ही दुर्घटना घडल्यानंतर कोकण रेल मार्गावरील अपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं कोकण रेल प्रशासनाकडून सांगण्यात…
मुंबई : कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आपत्ती…
दापोलीतील शौकत इलेक्ट्रीकल्सचे मालक शौकत काज़ी यांचे चिरंजीव सुलतान शौकत काज़ी यांने शैक्षणिक क्षेत्रात इंग्लंड भारताचं नाव मोठं केलं आहे. स्टाफोर्डशायर विद्यापीठामध्ये सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ सॉफ्टवेअर…
रत्नागिरी : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.६१ टक्के एवढा खाली आला आहे. ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असल्याने जिल्हा ३ स्तरात सामावेश झाला आहे. जिल्ह्याला निर्बंधतातून शिथिलता देण्यास तत्वतः मान्यता मिळाली…
“कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर आभासी माध्यमाव्दारे पार पडणारं हे चर्चासत्र महाराष्ट्रातील कोळंबी व मत्स्य संवर्धकांना मार्गदर्शक ठरणारं असून यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ अधिकाधिक व्यावसायिकांपर्यंत पोहचेल असा आशावाद कुलगुरू…