सावधान : एका गावात 24 पॉझिटिव्ह

गुहागर – तालुक्यातील चिखली गावात आज तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेे आहेत. त्यामुळे चिखली गाव कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. एकाच गावात एकाच वेळी 24 रूग्ण सापडल्याची […]

यूजीसी परीक्षेसाठी आग्रही, सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम!

रत्नागिरी : विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी आग्रही आहे. पण परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. विद्यार्थी मात्र गेल्या काही महिन्यांपासून संभ्रमात आहे. […]

ईद उल अदहा साजरी करण्याबाबत गाईडलाईन्स जारी

या पार्श्वभूमीवर ईद उल अदहा बाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ईद साजरी करण्याबाबत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत.

Virus

पेढे खाल्ले आणि 116 जण क्वारंटाईन झाले

मुलगा झाल्याच्या आनंदात एका युवकानं गावात व मित्रपरिवरात पेढे वाटले. पण तो कोरोना बाधित असल्याचं समोर आल्यानं पेढा खाणारे 116 जण होम क्यारंटाईन झाले आहेत.

धडधड वाढते ठोक्यात… स्टेट बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या

राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

जिल्ह्यात 89 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दापोलीतील 7

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. दरम्यान 21 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 655 झाली आहे.

बकरी ईद साधेपणाने साजरी करा – मुख्यमंत्री

सण उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

पडीक जमीनीवर चाकरमान्यांनी फुलवली शेती

कोणत्याही संकटांच्या प्रसंगांत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे हा कोकणी माणसांचा मूळ स्वभाव आहे. या स्वभावातूनच, मागील चार महिन्यांच्या कठीण अशा टाळेबंदीच्या काळात जगण्याचे नवनवे पर्याय कोकणात शोधले जात आहेत.