मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा; सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे
कोविड निर्बंधांमुळे हुकणार 22 वा उद्घाटनाचा प्रवास
कोकण रेल्वे मार्गावर नविन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याची प्राध्यापक उदय बोडस यांची परंपरा यावेळी मात्र कोविड निर्बंधांमुळे खंडित होणार आहे.
मृतांची संख्या प्रथमच तीन हजारांच्या खाली, करोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा जास्तच!
देशातला करोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन हे लक्षात येतंय की करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 1.26 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 01.26 मिमी तर एकूण 11.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मडगाव-सीएसएमटी विशेष गाड्या
मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर दादर ते मडगाव दरम्यान दोन विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत.
केंद्रीय पथकाकडून तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
तौक्ते चक्रीवादळामुळे किनारी भागात झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून शनिवारी (दि. 5)पाहणी करण्यात आली.
सगळेच पास होणार, दहावीचा निकाल जुलै मध्ये तर बारावीचा निकाल ऑगस्टमध्ये; असा लावणार रिझल्ट
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २४ तासात ५६७
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आजही पाचशेच्या वर गेली आहे
तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज -आरोग्यमंत्री राजेश टोपे
तिसऱ्या लाटेची 100 टक्के शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे, मात्र याला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
कोरोनाचे आव्हान कायम, राज्यातील निर्बंध शिथील केलेले नाहीत – उध्दव ठाकरे
कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही मुंबई : कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार…
