पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

राज्यात ४६हजार नवे बाधित, तर ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले!

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच राज्यातली रुग्णसंख्याही काहीशी चिंताजनक आहे.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय.

जिल्ह्यात रमजान ईद साधेपणाने साजरी करावी, शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता पवित्र रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन
करणे

No Image

राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय

मुंबई राज्य राखीव पोलीस दलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी पत्रकार परिषद तालुका रत्नागिरीच्या अध्यक्षपदी आनंद तापेकर तर सचिवपदी जमीर खलफे

आज दिनांक 12 मे रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत मराठी पत्रकार परिषद तालुका रत्नागिरीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आनंद तापेकर तर सचिव म्हणून […]

धक्कादायक : दापोली अर्बन बँकेचे संचालक चंदू कळसकर यांचं अपघाती निधन

दापोली : तालुक्यातील म्हाळुंगे इथं आपल्या दुचाकीवरून दापोलीला येत असताना अपघात होऊन दापोली अर्बन बँकेचे संचालक चंदू कळसकर यांचं निधन झालं आहे. या घटनेनं दापोलीमध्ये […]

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाॅऊन होणार? गुरुवारी निर्णय – मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून लॉकडाॅऊन करण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यावेळी बैठक घेण्यात येणार

आहे.