ईडीने ‘ते’ पैसे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना दिले का?; काँग्रेसचा गंभीर सवाल
संजय राऊत यांच्या या आरोपांना आता काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्याकडून भाजपवर करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
केंद्रीय यंत्रणांचा वापर करून देशाच्या ३ राज्यांचे सरकार पाडण्याचे प्रयत्न
शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप
प्रलंबित फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदविण्यास 21 फेब्रुवारी पर्यंत मुदत
रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रलंबित असलेल्या फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदविण्यास 21 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शिवभोजन केंद्रात गैरप्रकार आढळल्यास कारवाई करा-अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित शिवभोजन केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी
२२ हजार कोटींच्या एबीजी घोटाळ्यावर केंद्राने पहिली प्रतिक्रिया…
एबीजी शिपयार्ड घोटाळ्या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी माहिती दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज २० नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
केळशी येथे प्रौढाची आत्महत्या
केळशी वरचा डोंगर येथील प्रवीण कुटे (वय 47) यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली
शिवजयंती निर्बंधांबाबत स्वत: मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील- अजित पवार
शिवजंयती साजरी करण्यासाठी करोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
