दापोलीतील भारतीय जैन संघटनेच्या शाखाने राबविला अभिनव उपक्रम
दापोली : आजकाल सणवारी नुसतीच, व्हॉट्स अप व इलेक्ट्रोनिक मीडिया पुरती मर्यादित होत चाललीय . याला छेद देण्यासाठी, भारतीय जैन संघटना दापोली यांनी आपापसात स्नेह भेट व्हावी, आपली दसऱ्याला सोने…
एम. देवेंदर सिंह यांनी स्वीकारला रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा पद्भार
रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. पुणे येथे असलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व…
आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात
पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे…
पर्यटन विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता – उद्योगमंत्री उदय सामंत
जागतिक पर्यटन दिवस कार्यक्रम साजरा रत्नागिरी : कोकण हा पर्यटनाचा गाभा आहे. पर्यटक कोकणाकडे आकर्षित झाले पाहिजेत आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे या भूमिकेतून एकत्रितपणे सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता…
रूद्र जाधव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजयी
दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या रुद्र मंगेश जाधव याने आपल्या उल्लेखनीय भाषण कौशल्याने ‘प्लास्टिक बंदी : काळाची गरज’ या विषयासाठी प्रथम क्रमांक पटकावून शाळेची ओळख आणि अभिमान…
दापोलीत भावकीत कंदाल, 14 जणांविरोधात गुन्हा दाखल
दापोली – शहरातील काळकाई कोंड इथं मालमत्तेच्या वादातून भावकीत कंदाल झाल्यानं दापोली पोलीस स्टेशनमध्ये एकाच कुटुंबातील माणसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.…
दिलेली नुकसान भरपाई सरकार परत मागत आहे!
दापोली: दापोली तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळातील नुकसान झालेल्या नागरिकांकडून शासन दिलेली रक्कम परत मागत असून ती रक्कम नागरिकांनी परत न केल्यास त्यांचे घरावर शासकीय बोजा किंवा जमिनीचा लिलाव होईल, अशी नोटीस…
मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याची एकही तक्रार नाही – रत्नागिरी पोलीस
रत्नागिरी : गेल्या काही दिवसापासुन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये Social media जसे Whatsapp, Facebook, twitter इ. समाजमाध्यमांद्वारे शालेय मुले पळविणारी टोळी दाखल / सक्रिय / तीन मुलांचे अपहरण वगैरे छायाचित्रे बातम्या video…
रत्नागिरीत मुंबईतील सोने चांदीच्या व्यापाऱ्याचा खून
रत्नागिरी – रत्नागिरी बाजारातून बेपत्ता झालेले मुंबईतील सोने – चांदीचे व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी (५५, रा. भाईंदर मुंबई) यांचा हातांनी आणि रस्सीने गळा आवळून खून करण्यात आला. याप्रकरणी शहर…
सुकोंडी तलाठी अक्षय पाटील रांगेहाथ सापडला
Dapoli : वडिलोपार्जित जमीन नावावर करून देण्यासाठी दापोली येथील सुकोंडी तलाठी अक्षय शिवगोड्डा पाटील (30) याला 7 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं आहे. तक्रारदार यांच्याकडून अक्षयनं…
