खेड तालुक्यातील दहिवलीत भीषण भूस्खलन; पालकमंत्री उदय सामंत यांची पहाटेच घटनास्थळी धाव
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने आज…
