Tag: ratnagiri

कोकणात ईद साधापणाने साजरी

रत्नागिरी – मुस्लिम समाजामध्ये रमज़ान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 30 दिवसांचे कडक उपवास करून रमज़ान ईद साजरी केली जाती. कोकणत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं ईद साजरी करण्यात आली. रमज़ान…

सावधान : तॉक्ते चक्रीवादळ येतंय! काय खबरदारी घ्याल?

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘तॉक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत सुद्धा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना घ्यायला सुरूवात केली आहे.…

अनावश्यक फिरणाऱ्यांची २५ वाहने मागील दाेन दिवसांत जिल्हा वाहतूक शाखेकडून ताब्यात

रत्नागिरी : कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 दिनांक 14/04/2021 रोजी 20.00 वा. पासून ते दिनांक…

बनावट ई पास वापरणाऱ्यांवर कारवाई; गुन्हे  दाखल

रत्नागिरी जिल्हामध्ये कोरानाचा संसर्ग वाढु लागल्याने दि. १५/०४/२०२१ रोजी प्रशासनाने लॉगडाऊन जाहीर केले होते. या लॉगडाऊन मध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण आणले होते. या नियंत्रणामुळे अत्यावश्यक तात्कालीन कारणासाठी प्रवास करणे आवश्यक…

माजी जि. प. अध्यक्ष स्नेहा सावंत यांचं निधन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान जि.प. सदस्य स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अशा निधनानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. स्नेहा सावंत…

भारत सरकारकडून डॉ. मतीन परकार यांचं कौतुक

रत्नागिरी : कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टरांचे दोन धीराचे शब्द रुग्णाला खूप मोठा आधार देऊन जात अजित. डॉक्टरांचं महत्त्व किती आहे आणि ते काय करू शकतात हे हजारो लोकांनी या…

जिल्ह्यात ६८५ तर दापोली एका दिवसात १६२ कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात परिस्थिती फार चांगली नाहीये. (Ratnagiri corona update) काल ५०० वरून पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा २५९ आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण आज पुन्हा एकदा ६८५चा…

मिरजोळे एमआयडीसीत घोरपडींचा वावर

रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीत घोरपडींचे वास्तव्य आढळून आले आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत आढळणार्‍या घोरपडींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. असे असताना शहरी वस्तीलगत त्यातही एमआयडीसी क्षेत्रात घोरपडींचा वावर असल्याचे पाहायला…

मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयातर्फे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणा-या मिठाई विक्रेते, किराणा दुकान इत्यादी आस्थापनांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मारुती…

केव्हा केव्हा वाटते… तुझ्या पापण्यात मिटून जावे… रत्नागिरीच्या सुपुत्राची भरारी

अभिजीत नांदगावकर यांचं गाणं प्रोफेशनली रेकॉर्ड रत्नागिरी – रत्नागिरीतील अभिजित नांदगावकर यांचं ‘केव्हा केव्हा वाटते…’ हे अप्रतिम गाणं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होत आहे. जगभरातील रसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी संगीत…