माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्ह्यात 11 लाख 17 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 11 लाख 17 हजार 756 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे -भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव

काही राज्यांमध्ये जिल्हास्तरावर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात असून नागरिकांवर निर्बंध आणले जात आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले

मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे.

राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य : केंद्र सरकार

राज्यांकडून कोविड प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्याची जोरदार मागणी होत असताना केंद्राने लवकर लस उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत

पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

राज्यात ४६हजार नवे बाधित, तर ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले!

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच राज्यातली रुग्णसंख्याही काहीशी चिंताजनक आहे.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय.

जिल्ह्यात रमजान ईद साधेपणाने साजरी करावी, शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता पवित्र रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे