रत्नागिरी जिल्ह्यातील दहावीचे २१,७८७ विद्यार्थी परीक्षा न देता झाले पास
कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत.
कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत.
रत्नागिरी : कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात परिस्थिती फार चांगली नाहीये. (Ratnagiri corona update) काल ५०० वरून पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा २५९ आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. […]
महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ काल रवाना करण्यात आली
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाप्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा आहे
हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध केली आहे.
चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगभरात थैमान घालत आहे.
राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
कोयना धरण व पाटण तालुक्यात मंगळवारी दुपारी सलग दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत.
देशात करोना बाधितां बरोबरच मृतांची संख्याही वाढू लागली आहे
खेड लोटे एमआयडीसीत ‘समर्थ केमिकल्सच्या’ स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे.अ
copyright © | My Kokan