Category: टॉप न्यूज

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जागर

रत्नागिरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ‘मिशन माणुसकी’ या संस्थेतर्फे तीन दिवसांचा विचार-साहित्य-कला जागर करून केली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या ऑनलाईन जागर…

डेडिकेटेड कोरोना सेंटर लवकरच दापोलीत सुरू होणार

दापोली शहरात डेडिकेटेड कोरोना सेंटरचा विषय लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी दोन दिवसापूर्वी दापोलीत डीसीसी सेंटर झाले नाही तर आपण आंदोलन करू असा…

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्ण 1499, दापोलीत 4 नवे रूग्ण

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 61 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1499 झाली आहे. दरम्यान 46 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…

भाजपाच्या वतीनं दापोलीत DCC ची मागणी

भाजपा जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दापोली DCC सुरू करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रामध्ये त्यानी लिहिलं आहे…

जुनी पेन्शन तरतूद रद्द करणारी अधिसूचना शासनाने मागे घ्यावी : शिक्षक भारती संघटना

अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पद्धतीने तातडीने पगार सुरू करावेत या मागणीसाठी आज शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले

तहसीलदार समीर घारेंनी रजा वाढवली

दापोली : प्रतिनिधी दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी आपली रजा वाढवून घेतली आहे. 29 जून 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत ते रजेवर होते. पण आता त्यांनी आपली रजा 14…

तुम्ही चुकीचा मास्क तर वापरत नाहीयेत ना?

मुश्ताक खान / रत्नागिरी कोरोनाच्या या महामारीत तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि झाकण असलेलं एन95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं ध्यानात घेणं आवश्यक आहे.…

सावधान : करोनामुळे दापोलीतील सर्वाधिक दगावलेत

रत्नागिरी : मुश्ताक खान कोरोनाची भीती आता सर्वांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्हा रूग्णांचा आकडाही १३००च्या वर…

मनसेनं दोन बसेस अडवल्या, कारवाईची केली मागणी

खेड : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्ग खेडमध्ये बाहेरून कामगार घेऊन येणाऱ्या 2 बसेसना आज मनसे कार्यकर्त्यांनी अडवलं. या कामगारांकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. त्याचबरोबर ज्या परिसरात…

प्रेमविवाहात असंही होऊ शकतं का? दापोलीतील धक्कादायक घटना

दापोली : मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रेमविवाह म्हणजे एकमेकांच्या पसंतीनं केलेलं लग्न. एकदा का प्रेमविवाह झाली की, त्यांचा संसार अत्यंत सुखाचा असेल…