Category: टॉप न्यूज

खेड-दापोली मार्गावरील साखरोळीत मानवी सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ

खेड : तालुक्यातील खेड-दापोली मार्गावरील साखरोळी परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास एक मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने…

लोकमान्य हायस्कूल दापोलीमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ; विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

दापोली : राज्यभरातील शाळा १५ जूनपासून पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील काळकाई कोंड येथील लोकमान्य हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक…

रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांना न्याय मिळण्याची आशा; पालकमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेचे स्वागत

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील आरोग्य विभागातील सफाई कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेचे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार जैन तसेच कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्सच्या जिल्हा प्रतिनिधींनी…

रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे नव्या ‘ट्रक टर्मिनस’चे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी: शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने साळवी स्टॉप येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘ट्रक टर्मिनस’चे लोकार्पण आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. सामंत यांनी कोनशिलेचे…

रत्नागिरीकरांसाठी मोफत वैकुंठ रथाचे लोकार्पण; रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून सामाजिक उपक्रम

रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत वैकुंठ रथाचे मारुती मंदिर नाट्यगृह येथे लोकार्पण करण्यात आले. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबांवरील आर्थिक…

रत्नागिरीत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना; स्थानिकांच्या प्रश्नांसाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणा

रत्नागिर : शहरातील मारुती मंदिर परिसरातील शर्वाणी हॉलमध्ये १८ जून रोजी आयोजित एका पत्रकार परिषदेत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली. पक्षाचे संयोजक जुनेद…

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’ संपन्न; रवींद्र चव्हाण आणि निरंजन डावखरे यांची उपस्थिती

रत्नागिरी: मुंबई रेल्वे आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत रेल्वे रूळ ओलांडताना तसेच धावत्या गाडीत चढण्याच्या किंवा उतरण्याच्या घाईत अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या किंवा त्यांना कायमचे अपंगत्व आल्याच्या अनेक दुर्दैवी…

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार: गोळप व फणसोपमधील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप व फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामीण…

पत्रकार निसार शेख वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

शिरगाव : भारत सरकार मान्यताप्राप्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत निसार महमद शेख प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या यशाद्वारे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात…

साहित्यिक तथा शिक्षक बाबू घाडीगांवकर यांचा ‘कोकणभूषण’ पुरस्काराने सन्मान

दापोली : मुंबई येथून नियमित प्रसिद्ध होणाऱ्या ‘कोकणदीप’ मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिन समारंभात कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मानाच्या ‘कोकणभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल…