वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे -प्रवीण दरेकर
वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत." असं दरेकर म्हणाले आहेत
वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत." असं दरेकर म्हणाले आहेत
केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही अशी…
भारतातील १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला आज दिली आहे.
दहावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
रत्नागिरी चे नुतन जिल्हाधिकारी यांनी आज स्वीकारला पदभार
नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो, त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त…
महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये लसींअभावी केंद्रे बंद ठेवावी लागत असली तरी, नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मात्र लशींचा तुटवडा…
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोगडे यांनी या कर्मचार्यांचा थकीत पगार आठ दिवसात करण्यात येईल,
अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे…