डेडिकेटेड कोरोना सेंटर लवकरच दापोलीत सुरू होणार
दापोली शहरात डेडिकेटेड कोरोना सेंटरचा विषय लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी दोन दिवसापूर्वी दापोलीत डीसीसी सेंटर झाले नाही तर आपण आंदोलन करू असा…
दापोली शहरात डेडिकेटेड कोरोना सेंटरचा विषय लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी दोन दिवसापूर्वी दापोलीत डीसीसी सेंटर झाले नाही तर आपण आंदोलन करू असा…
रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 61 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1499 झाली आहे. दरम्यान 46 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या तर्फे पंचायत समिती दापोली गट विकास अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात फूट हँड सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.
दापोली : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे पुन्हा दापोलीत हजर होणार, ही माय कोकणनं दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. दापोलीमध्ये पुन्हा एकदा हजर होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या…
भाजपा जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दापोली DCC सुरू करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रामध्ये त्यानी लिहिलं आहे…
दापोली – राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा 58 वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धांचा सन्मान केला गेला. दरवर्षी समाज पूरक व…
दापोली : प्रतिनिधी दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी आपली रजा वाढवून घेतली आहे. 29 जून 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत ते रजेवर होते. पण आता त्यांनी आपली रजा 14…
रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1336 झाली आहे. दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…
रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. दरम्यान 19 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…
दापोली : मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रेमविवाह म्हणजे एकमेकांच्या पसंतीनं केलेलं लग्न. एकदा का प्रेमविवाह झाली की, त्यांचा संसार अत्यंत सुखाचा असेल…