पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपलं
दिनू रणदिवे साहेब कर्तृत्वाने महान होते. उमेदीच्या काळात त्यांना भेटून काही गोष्टी शिकता आल्या हे भाग्य.पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले.
दिनू रणदिवे साहेब कर्तृत्वाने महान होते. उमेदीच्या काळात त्यांना भेटून काही गोष्टी शिकता आल्या हे भाग्य.पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले.
मृत्यू समयी त्यांचं वय 95 होतं.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आज याची टक्केवारी 69% आहे तर होम क्वॉरंटाईन खाली असलेल्या व इतर जिल्ह्यातून…
या सर्व मागण्या मान्य करण्या संदर्भात सरकारनं सकारात्मकता दाखवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पाडले गाव चे सरपंच सौ. अक्षता हुमणे, उपसरपंच धाडवे व सर्व सदस्य यांनी भंडारवाडा, कोंडवाडी, ब्राम्हणअळी, गुहागरकरआळी, सापटआळी यांच्या…
अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.
कुलगुरू डॉ. संजय सावंत यांची विशेष मुलाखत. चक्रीवादळाचा फटका का बसला, अशी दिली माहिती.
येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात एका बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागांचा
या सिव्हील सोल्जर्सना माझा मानाचा सॅल्यूट!