ज काय चुकलं माकलं असेल त माफ करून गावकी, भावकी सुखान एकत्र राहुंदे…
“आज जी काय भावंडा जमलेली हायत तशी येणारी आन न येणारी सारी दरवर्षी तुझी सेवा कराय येऊं देत. मोकली झालेली घरा पोराटोरानी भरून जाऊं देत. सारवलेल्या खळ्याना पूना पूना सारवाया…
“आज जी काय भावंडा जमलेली हायत तशी येणारी आन न येणारी सारी दरवर्षी तुझी सेवा कराय येऊं देत. मोकली झालेली घरा पोराटोरानी भरून जाऊं देत. सारवलेल्या खळ्याना पूना पूना सारवाया…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री आपल्या दिल्ली भेटीत विधिज्ञांशी चर्चा…
आम आदमी पार्टी रत्नागिरी तालुका अध्यक्ष ज्योतीप्रभ पाटील यांची मागणी रत्नागिरी : येथील शीळ पाणलोट क्षेत्रात स्थित पंपिंग स्टेशन कोसळले आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील नगरपालिकेच्या सुरक्षा आणि जबाबदारी याविषयी गंभीर…
चिपळूण : आगामी काळ निवडणुकीचा असल्यामुळे आमदार शेखर निकम राष्ट्रवादीची संघटना बांधणीसाठी कामाला लागले आहेत. आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण मधील शिवसेनेची सूत्रे हाती घेऊन तेही संघटना बांधणीच्या कामाला लागले…
सायकल सफरीने पर्यावरणपूरक गणपती उत्सव जनजागृती दापोली : कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते. वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास…
मुरुड : जवळील मोरे गावच्या समुद्रात बुधवारी सकाळी मासेमारीची फायबर नौका उलटून पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे (वय-३७) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.…
मुंबई : राज्य परिवहन महामंडळानं एस.टी. बसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यापुढे एस.टी. बस अस्वच्छ आहेत तर थेट आगार व्यवस्थापकांना जबाबदार धरलं जाईल. एवढंच नाही त्यांना पाचशे…
आज दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी : संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या शीळ पाणीपुरवठा योजनेची जॅकवेल कोसळल्यानं शहरवासीयांसमोर मोठं पाणी संकट उभं राहिलं आहे. मात्र आता नवीन…
दापोली : जेसीआय या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जेसीआय भारत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जैतरा २०२३ हा समाजपयोगी सप्ताह जेसीआय दापोली या संस्थेमार्फत दापोली मध्ये विविध उपक्रमांच्याद्वारे उत्साहात संपन्न झाला. दिनांक ९…
अपघात स्थळी पालकमंत्री ना.उदयजी सामंत स्वतः उतरून केले मदत कार्य रत्नागिरी : राज्याचे उद्योमंत्री ना.उदय सामंत हे रत्नागिरीतून महाडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना त्यांच्या गाडीच्या समोरच रत्नागिरी वसई गाडीचा अपघात…