रसाळगड किल्ल्यावरील ४०० फूट दरीतील तोफ गडावर ठेवण्यात आली
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकोट संवर्धनाचे काम गेली १४ वर्ष संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे , रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्क्यांच्या संवर्धनासाठी गेली ४ वर्ष कार्य जातात…
