कार्यालयात येणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे – ना. योगेश कदम
योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा रत्नागिरी : मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी तो गांभीर्याने घ्यावा. विभागअंतर्गत […]
