बनावट ई पास वापरणाऱ्यांवर कारवाई; गुन्हे दाखल
रत्नागिरी जिल्हामध्ये कोरानाचा संसर्ग वाढु लागल्याने दि. १५/०४/२०२१ रोजी प्रशासनाने लॉगडाऊन जाहीर केले होते. या लॉगडाऊन मध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण आणले होते. या नियंत्रणामुळे अत्यावश्यक तात्कालीन कारणासाठी प्रवास करणे आवश्यक…
