ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करूया – किरण सामंत
रत्नागिरी : ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली प्राथमिक भूमिका असून स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ किर यांच्या सामाजिक समरसतेच्या पुण्याईने पावन झालेल्या रत्नागिरी शहरातील पतीतपावन…
