राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक: राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला […]
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक: राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला […]
हापूस आंबा पेट्यांची वाहतूक करण्यासाठी एसटी विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यासाठी 30 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 20 मालवाहू ट्रक पुरविण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक 5 एप्रिलला जाहीर झाली आहे.
– इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणार्या वस्तूंवरील बंधने शिथिल करण्यात आली असून त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चारजण जखमी झाले.
ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२०या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
एलईडी च्या माध्यमातून होणारी विध्वंसक मासेमारी बंद करणेबाबत दापोली येथील मच्छीमार संघर्ष समिती हि गेले कित्येक दिवस आंदोलन करत आहे.
पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.ही स्थिती२५ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.राज्यात इतरत्रही आता हवामान कोरडे होणार असल्याने तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.
देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.
copyright © | My Kokan