धार्मिक स्थळं, सलून, शाळा बंद? 5 एप्रिलपासून कडक अंमलबजालणी

कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

राज्यात विकेंड लॉकडाऊन, नियमावली समजून घ्या | जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे !

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा माध्यमांची भूमिका महत्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे.

पहिली ते आठवी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे.

No Image

महिला रूग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग, रूग्णांचे हाल

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रूग्ण वाढीची संख्या अधिक वेगवान आहे. सरकारनं आणि जिल्हा प्रशासनानं कोरोनाशी लढा देण्यासाठी […]