कोवीड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स
आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य…
म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २१ नवीन रुग्णवाहिकांची खरेदी होणार- जि. प. उपाध्यक्ष उदय बने
रत्नागिरी जिल्ह्यातील सदुसष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सध्या कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकांची दुरावस्था झाली आहे
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील ‘यांची’ झाली फसवणूक; गुन्हा दाखल
कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयामध्ये वरिष्ठ लिपीक असलेल्या शिवदास देवजी आग्रे (वय.४७) यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. अज्ञाताने त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 1,14,003 काढून फसवणूक केली आहे. याबाबत सविस्तर…
महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी
गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६०१ रूग्ण बरे झाले जिल्हयात आज रुग्ण संख्याही घटली ,३१० नवे कोरोना रूग्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज घटली असून बरे झालेल्यांचे प्रमाणही वाढले आहे
राज्यातील लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत मिळत आहे.
रत्नागिरीत जिल्हा क्रीडा संकुल येथे महिलांसाठी १००बेडचे कोविड केअर सेंटर उभारणार
कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती लहान मुलांना धक्कादायक ठरू शकते म्हणून त्या लाटेशी लढण्यासाठी आम्ही पुर्वतयारी सुरू केली असून लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर उभारणार
पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली
काेराेनाला राेखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय- अमेरिकेचे डाॅ. फाउची यांचे मत
कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारताला कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याचे अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ डाॅ. अँथनी फाउची यांनी म्हटले आहे.
