करोनाबळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर; २४ तासांत ३,७५४ मृत्यू
देशभरात करोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे.
देशभरात करोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे.
रत्नागिरी जिल्हामध्ये कोरानाचा संसर्ग वाढु लागल्याने दि. १५/०४/२०२१ रोजी प्रशासनाने लॉगडाऊन जाहीर केले होते. या लॉगडाऊन मध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण आणले होते. या नियंत्रणामुळे अत्यावश्यक तात्कालीन कारणासाठी प्रवास करणे आवश्यक…
दापोली : गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या दापोली पंचायत समिती सभापतीपदी योगिता बांद्रे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हर्णे गणाचे पंचायत समिती सदस्य रऊफ हजवाने यांच्या विरोधात…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन…
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान जि.प. सदस्य स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अशा निधनानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. स्नेहा सावंत…
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
कोव्हँक्सिनची नोंदणी
नवी दिल्ली : ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाना आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर…
देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू केले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन आणि वितरणात गती आणण्यासाठी भारताने जागतिक व्यापार संघटनामध्ये दिलेल्या प्रस्तावाला 120 हून अधिक देशांचा पाठिंबा