दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता
दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱयाची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे
राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यांच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.
रत्नागिरी : कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका…
दापोली : तालुक्यातील भोपण येथील 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह 14 मार्च 2021 रोजी खाडी किनारी सापडला होता. तिच्या मृत्यूच्या 100 दिवसानंतरही तपासात हवी तशी प्रगती झालेली नाहीये.…
राज्यातील करोना संसर्गाचे वेग कमी झालेला दिसत असला, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहे.
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने ३६ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले.
औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या सप्टेंबरपासून हे केंद्र सुरु होणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे