म्यूकरमायकोसीसची लक्षणे कोणती? हा आजार बरा होतो का?

रत्नागिरी : कोविड झालेल्या रूग्णांना राज्यात काही ठिकाणी म्यूकरमायकोसीस या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. खबरदारी म्हणून आजाराविषयी खरी माहिती आत्मसात […]

फौजदारी गुन्हा दाखल करून अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – किरीट सोमय्या

रत्नागिरी : परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बेकायदेशीर रिसॉर्ट उभे केले. मी तक्रार केल्यावर प्रशासनावर दबाव टाकून शासकीय नियमांचा भंग करून ती जागा […]

शॉर्ट फिल्म ‘नवी सुरुवात’ रिलीज

युट्युबवर प्रदर्शित; सात मिनिटांच्या शॉर्ट फिल्म भरभरून प्रतिसाद रत्नागिरीन्यु एरा प्रोडक्शन्स आणि मराठी रंगभूमी, रत्नागिरी यांनी तयार केलेली ‘नवी सुरुवात’ ही शॉर्ट फिल्म नुकतीच यु […]

कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही अशी […]

देशात रुग्णवाढीसह मृत्यूच्या संख्येतही घट…

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. रोज नवनवीन आकडे समोर येत आहे. मात्र काल आलेली आकडेवारी दिलासादायक ठरली आहे.

तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देणार-मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख

तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांच्या नौकेचे तसेच त्याच्या घरांचे नुकसान झालेले असून त्याच्या नौकाना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे वस्त्रोद्योग, मत्सव्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

लसीचा दुसरा डोस ३० दिवसानंतर कसा मिळाला?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला खुलासा

राजेश टोपेंना ३० दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस कसा मिळाला असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत होता.

महाराष्ट्रासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे-आरोग्यमंत्री राजेश टोपे

करोनापाठोपाठ महाराष्ट्राला Mucormycosis अर्थात काळी बुरशी या आजाराचा देखील फटका बसला असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

तौक्ते’चे बळी! ‘पी-३०५’वरील १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह अरबी समुद्रातून काढले बाहेर

तौक्ते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला