Category: माय जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांचे लसीकरण ,महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे

रत्नागिरीत ‘ऑरेंज’ अलर्ट, समुद्र खवळला, साडे तीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

साई समर्थ सामाजिक संस्था मुंबई कडून चिखलगाव ग्राम पंचायतीला ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीनची भेट

चिखलगाव ग्राम पंचायतीला साई समर्थ सामाजिक संस्था अंधेरी मुंबई कडून देण्यात आलेल्या ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरण सुपूर्त

जालगाव येथे ज्येष्ठ नागरिकांची आत्महत्या

दापोली तालुक्यातील जालगाव विष्णू नगर येथे रहाणारे कृष्णचंद्र मुरलीधर काजळे वय ७० यानी आज सकाळी मंगलमूर्ती अपार्टमेंट लष्करवाडी येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

रत्नागिरी जिल्ह्यात अॅब्युलन्सचे दरपत्रक निश्चित

कोरोना काळात अॅब्युलन्सचे भाडे अव्वाच्या सव्वा आकारले जाऊ नयेत, यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नव्याने दरपत्रक जाहीर करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्हा स्तर चार मध्ये या अस्थापना सुरु राहणार

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळालेला दिसत आहे. नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेत अनेक घटक वाढविल्यामुळे हा दिलासा मिळणार आहे.