रत्नागिरीच्या कोकण नगरात शबे कद्र उत्साहात साजरी
रत्नागिरी – दावते इस्लामी शाखा रत्नागिरीच्या वतीने कोकण नगर येथे शबे कद्र हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील २६ व्या…
रत्नागिरी – दावते इस्लामी शाखा रत्नागिरीच्या वतीने कोकण नगर येथे शबे कद्र हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील २६ व्या…
रत्नागिरी : जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) या पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे कौतुक…
संगमेश्वर – बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी अद्वैत संतोष झगडे याची केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत इन्स्पायर अवार्डसाठी निवड झाली आहे. या यशाने संस्था…
रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रत्नागिरी आणि चिपळूण नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशा दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. या टेंडरमुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन सेवांना बळकटी…
मुंबई : २७ मार्च २०२५ रोजी मुंबईत एक्स्ट्रीमस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल (एनएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक आणि अग्नी सुरक्षा या विषयावर एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात…
दापोली (सुयोग वैद्य) : दापोली तालुक्यातील निसर्गरम्य आंजर्ले गावातील शिवदर्शन उर्फ दर्शन साठे यांची महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे दापोली तालुक्याला पुन्हा एकदा मानाचे आणि…
चिपळूण: खेड:- तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लू मुल्ला (वय ३२, सध्या रा. खेर्डी-चिपळूण, मूळगाव…
रत्नागिरी – रत्नागिरीतून काम आटोपून घरी निघालेल्या नाखरे येथील तरुण आंबा उद्योजक चंद्रवदन शैलेंद्र शिंदे-दसूरकर (वय २८) याच्या इलेक्ट्रीक दुचाकीला इको कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात त्याचा जागीच…
खेड – तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी, दि. 23 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सवणस गावाजवळ खेड-पन्हाळजे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या घटनेत बसचालकाने मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून…
रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र,…