Tag: uday samant

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देताना आता शहर विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ना. उदय सामंत…

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करु शकतो

कृषी प्रदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत – पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी – ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी नव नवीन प्रयोग करावेत,…

मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

रत्नागिरी : रत्नदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसस्थानक हे माझे घर…

सिंधुरत्न योजने अंतर्गत रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांसाठी कुलिंग व्हॅनचे लोकार्पण

रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत रत्नागिरीतील आंबा उत्पादकांसाठी पणन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी स्वत: व्हॅन चालवून पाहणी केली.…

रत्नागिरीत 66 व्या महाराष्ट्र स्थापना दिनी पोलीस संचलन आणि सन्मान सोहळा ठरला वैशिष्ट्यपूर्ण

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पोलीस दलाच्या संचलनाने आणि सन्मान सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून शिक्षकांचा गौरव, ‘जगात आदर्श’ असे संबोधन

रत्नागिरी : ‘माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत,’ असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीच्या…

छ. संभाजी महाराज स्मारक : राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून अन्य मोठ-मोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाचा…

रत्नागिरीत काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली, अमानवी कृत्याचा निषेध 

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेली शोकसभा रत्नागिरी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मराठी…

रत्नागिरीचे पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री…

मालगुंड येथे ‘पुस्तकांचे गाव’ लोकार्पित, मराठी साहित्यासाठी मोठ्या घोषणा: उदय सामंत

साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी…