झरेवाडीतील पाटीलबुवा विनयभंग प्रकरणी निर्दोष

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथील बहुचर्चित श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयंत रावराणे यांची विनयभंगाच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी […]

झरेवाडीतील पाटीलबुवा विनयभंग प्रकरणी निर्दोष

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथील बहुचर्चित श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयंत रावराणे यांची विनयभंगाच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी […]

पतीनं स्वतःच्या पत्नीचीच केली फसवणूक, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पत्नीच्या बनावट सह्या करुन तिच्या नावे असलेला 4 लाख 50 हजार रुपयांचा टिप्पर (डंपर) आपल्या नावे हस्तांतरीत केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

27 एस. टी. कामगारांचे निलंबन

रत्नागिरी – संपात सहभागी न होता सेवेत राहणाऱ्या चालक आणि वाहकाना थांबवून त्यांच्या गळ्यात हार घातल्याचे कारण दाखवून रत्नागिरीतील 18 आणि राजापूर मधील 9 एस.टी. […]

अशा संधीसाधु लोकांना जनता चांगलीच ओळखून : आमदार योगेश कदम

रत्नागिरी : शिवसेनेमधून नारायण राणे बाहेर पडले तेव्हा काँग्रेस मध्ये जाणाऱ्या आमदारांसह १३ जणांच्या यादी रामदास कदम यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होते असा आरोप माजी […]

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 51 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 51 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात 24 तासात […]

मधमाशी चावली आणि महिलेचा जीव गेला

रत्नागिरी : आंब्याच्या बागेत काम करीत असताना मधमाशांनी चावा घेतल्याने उपचाराच्या दरम्यान नांदिवडे येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव […]

अविनाश लाड रत्नागिरी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी साखरप्याचे सुपुत्र व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांची निवड झाली आहे. कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नियुक्ती […]

रत्नागिरीत रेल्वेमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

रत्नागिरी:- रेल्वेत तरुणीचा विनयभंग करुन तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या राजेश महेश्वर सिंग (वय २२, रा. छत्तीसगड) या तरुणाला येथील न्यायालयाने तीन […]

बंद मोबाईल शॉपी फोडून 2 लाखचा माल चोरला, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील बंद मोबाईल शॉपी फोडून २ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस स्थानकात […]