Tag: ratnagiri

विभागीय स्तरावरील डाक अदालत २५ मार्चला

रत्नागिरी : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालयाद्वारा २५ मार्च रोजी अधिक्षक डाकघर कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी येथे सकाळी ११ वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत आयोजित केली आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या…

शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत

सहभागी होवून लाभ घ्यावा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आवाहन रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार…

रत्नागिरीत २२ आणि २३ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

डॉ. भिमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी: भारतीय बौद्ध महासभेतर्फे रत्नागिरी शहरामध्ये २२ आणि २३ मार्च २०२५ रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन तसेच…

होळीच्या वादातून खून, गोणीत भरून मृतदेह रायगडमध्ये फेकला; १२ तासांत आरोपींना अटक

रत्नागिरी – होळीच्या वादातून जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते. मात्र रायगड पोलीसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गाठलेच. तीन…

रत्नागिरीतील एम.एस्. नाईक शाळेत रमजानचा उत्साह

रत्नागिरी : येथील एम.एस्. नाईक स्कूल, चाईल्ड केअर नर्सरी आणि प्राथमिक विभागात रमजान निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये लहान विद्यार्थ्यांनी ‘सुरह अल आला’, ‘नाशीद’, छोटी भाषणे आणि…

मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा: अर्धवट कामांमुळे अपघातांची मालिका

रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे जीवघेणी ठरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, अनेक निष्पाप जीव या अपघातांमध्ये बळी पडले आहेत. अर्धवट…

वाशिष्ठी नदीत दुर्घटना : पोहताना अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

चिपळूण: वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. तलहा मन्सूर घारे, वय १५, असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे., ही दुर्दैवी घटना बुधवार,…

रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांनी आ. निलेश राणेंचा वाढदिवस साजरा

रत्नागिरी: माजी खासदार आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम उत्साहात साजरे केले. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवणमध्ये झालेल्या कार्यक्रमाला रत्नागिरीतील सतेज नलावडे, अशोक वाडेकर,…

हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीय सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी – राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा कसा राखत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना घेऊन कशा पध्दतीने पुढे जात होता, याचे…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात सुरज फडकले (३५,…