Tag: ratnagiri

रत्नागिरीतील 42 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप, जिल्हा प्रशासनाचा संपर्क

रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी…

रा.भा. शिर्के प्रशालेत जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत मंगळवार, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आणि इंग्रजी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या…

दापोलीच्या खेर्डीत टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात: 2 जण गंभीर जखमी, 5 जणांना किरकोळ दुखापती

दापोली : तालुक्यातील खेर्डी येथे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. मुंबईहून उंबर्ले येथे धार्मिक पूजेसाठी येणाऱ्या या वाहनातील प्रवाशांना हा अपघात झाला, ज्यामध्ये 2…

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार…

रत्नागिरीत स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई

रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थ गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कठोर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अंमली पदार्थाविरोधातील कडक कारवाईच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे…

दापोली तालुका भाजपा अध्यक्षपदी जया साळवी, ग्रामीण अध्यक्षपदी सचिन होडबे यांची निवड

दापोली : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने आज सर्व मंडल अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या. यामध्ये रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील सात मंडल अध्यक्षांचाही समावेश आहे. दापोली तालुक्यात प्रथमच दोन स्वतंत्र…

मालगुंड येथे ‘पुस्तकांचे गाव’ लोकार्पित, मराठी साहित्यासाठी मोठ्या घोषणा: उदय सामंत

साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी…

रत्नागिरीच्या आकांक्षा कदम आणि पूर्वा किनरे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार रत्नागिरीच्या कॅरमपटू आकांक्षा उदय कदम आणि योगापटू पूर्वा शिवराम किनरे यांना जाहीर झाला होता. शुक्रवारी मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री…

पुस्तकाचे गाव मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी उत्साहात होणार

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन आणि साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून मान्यता देण्यात आली…

रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या ‘जनता दरबार’मध्ये 90% तक्रारींचा जागेवरच निकाल

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केलेल्या ‘जनता दरबार’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी झालेल्या या दरबारात 25 विभागांशी संबंधित 123 अर्ज प्राप्त झाले,…