सिंधुरत्न योजने अंतर्गत रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांसाठी कुलिंग व्हॅनचे लोकार्पण

रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत रत्नागिरीतील आंबा उत्पादकांसाठी पणन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी […]

महाराष्ट्र दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात ध्वजवंदन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 66 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर […]

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा शासकीय योजनांच्या नावावर चिरीमिरी घेणाऱ्यांना इशारा, रत्नागिरीत कामगारांना अत्यावश्यक संच वाटप

रत्नागिरी : शासकीय योजनांच्या नावावर कोणीही पैसे मागत असेल तर त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक कळवा, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. […]

रत्नागिरीत 66 व्या महाराष्ट्र स्थापना दिनी पोलीस संचलन आणि सन्मान सोहळा ठरला वैशिष्ट्यपूर्ण

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पोलीस दलाच्या संचलनाने आणि सन्मान सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष […]

दापोली नवभारत छात्रालयातर्फे भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप

दापोली : कुणबी सेवा संघ, दापोली संचालित नवभारत छात्रालय आपल्या ९९ वर्षांच्या अखंडित परंपरेला पुढे नेत भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप करत आहे. या उपक्रमाचा […]

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून शिक्षकांचा गौरव, ‘जगात आदर्श’ असे संबोधन

रत्नागिरी  : ‘माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत,’ असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित अखिल महाराष्ट्र […]

छ. संभाजी महाराज स्मारक : राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून […]

रत्नागिरीत आंबा चोरी: अज्ञात चोरट्यांनी २५० किलो आंब्यांची चोरी केली

१०,००० रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्याबंदर, ढाकरी येथे शुभांगी सावंत यांच्या मालकीच्या आंबा बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २५० किलो आंब्यांची चोरी केल्याची […]

रत्नागिरीत काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली, अमानवी कृत्याचा निषेध 

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेली शोकसभा रत्नागिरी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या क्रूर […]

रत्नागिरीत मुस्लीम समाजाचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानविरोधात तीव्र आंदोलन

रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुक्यातील मुस्लीम समाजाने शनिवारी तीव्र आंदोलन केले. मारुती मंदिर चौकात शेकडो मुस्लीम […]