जुनी पेन्शन तरतूद रद्द करणारी अधिसूचना शासनाने मागे घ्यावी : शिक्षक भारती संघटना
अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पद्धतीने तातडीने पगार सुरू करावेत या मागणीसाठी आज शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले
तहसीलदार समीर घारेंनी रजा वाढवली
दापोली : प्रतिनिधी दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी आपली रजा वाढवून घेतली आहे. 29 जून 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत ते रजेवर होते. पण आता त्यांनी आपली रजा 14…
दापोलीत आणखी चार रूग्ण, एकाचा मृत्यू
रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1336 झाली आहे. दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…
विनामास्क फिरणार्या २३६ जणांवर कारवाई
चिपळूण : शहर परिसरासह बाजारपेठेत विनामास्क फिरणार्या आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणार्या अशा एकूण २३६ नागरिक व व्यापार्यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सांगून न समजणाऱ्यांवर…
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतत वाढत आहे. शहर पोलीस ठाण्यातही आता कोरोना दाखल झाला आहे. शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसालाकोरोनाची झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मंगळवारी रात्री…
तुम्ही चुकीचा मास्क तर वापरत नाहीयेत ना?
मुश्ताक खान / रत्नागिरी कोरोनाच्या या महामारीत तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि झाकण असलेलं एन95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं ध्यानात घेणं आवश्यक आहे.…
जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण 499, दापोलीत आज 15 जण बरे झाले
रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. दरम्यान 19 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…
सावधान : करोनामुळे दापोलीतील सर्वाधिक दगावलेत
रत्नागिरी : मुश्ताक खान कोरोनाची भीती आता सर्वांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्हा रूग्णांचा आकडाही १३००च्या वर…
मनसेनं दोन बसेस अडवल्या, कारवाईची केली मागणी
खेड : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्ग खेडमध्ये बाहेरून कामगार घेऊन येणाऱ्या 2 बसेसना आज मनसे कार्यकर्त्यांनी अडवलं. या कामगारांकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. त्याचबरोबर ज्या परिसरात…
प्रेमविवाहात असंही होऊ शकतं का? दापोलीतील धक्कादायक घटना
दापोली : मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रेमविवाह म्हणजे एकमेकांच्या पसंतीनं केलेलं लग्न. एकदा का प्रेमविवाह झाली की, त्यांचा संसार अत्यंत सुखाचा असेल…
