Category: टॉप न्यूज

अद्वैत संतोष झगडे यांची केंद्र सरकारच्या इन्स्पायर अवार्डसाठी निवड

संगमेश्वर – बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी अद्वैत संतोष झगडे याची केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत इन्स्पायर अवार्डसाठी निवड झाली आहे. या यशाने संस्था…

रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर प्राप्त

रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रत्नागिरी आणि चिपळूण नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशा दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. या टेंडरमुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन सेवांना बळकटी…

अग्नी सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणार, मंत्री उदय सामंत यांचे राष्ट्रीय परिसंवादात प्रतिपादन

मुंबई : २७ मार्च २०२५ रोजी मुंबईत एक्स्ट्रीमस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल (एनएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक आणि अग्नी सुरक्षा या विषयावर एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात…

आंजर्ले येथील शिवदर्शन उर्फ दर्शन साठे यांची महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदावर नियुक्ती 

दापोली (सुयोग वैद्य) : दापोली तालुक्यातील निसर्गरम्य आंजर्ले गावातील शिवदर्शन उर्फ दर्शन साठे यांची महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे दापोली तालुक्याला पुन्हा एकदा मानाचे आणि…

बांग्लादेशी नागरिकाला आश्रय दिल्याप्रकरणी चिपळूणमधून एकाला अटक

चिपळूण: खेड:- तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लू मुल्ला (वय ३२, सध्या रा. खेर्डी-चिपळूण, मूळगाव…

रत्नागिरीत दुचाकी-इकोच्या धडकेत तरुण आंबा उद्योजकाचा मृत्यू

रत्नागिरी – रत्नागिरीतून काम आटोपून घरी निघालेल्या नाखरे येथील तरुण आंबा उद्योजक चंद्रवदन शैलेंद्र शिंदे-दसूरकर (वय २८) याच्या इलेक्ट्रीक दुचाकीला इको कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात त्याचा जागीच…

खेड: संशयित मद्यपी बसचालक अपघातानंतर तीन महिन्यांसाठी निलंबित

खेड – तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी, दि. 23 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सवणस गावाजवळ खेड-पन्हाळजे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या घटनेत बसचालकाने मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून…

रत्नागिरीच्या शीळ धरणाचा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी बंद

रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र,…

दापोलीतील सुलेमान मुस्तफा खान यांना पीएचडी प्रदान

दापोली : दापोलीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दापोलीचे रहिवासी असलेले डॉ. सुलेमान मुस्तफा खान यांना त्यांच्या संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पीएचडी पदवी प्रदान केली…