Category: टॉप न्यूज

करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे -भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव

काही राज्यांमध्ये जिल्हास्तरावर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात असून नागरिकांवर निर्बंध आणले जात आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले

मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे.

राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य : केंद्र सरकार

राज्यांकडून कोविड प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्याची जोरदार मागणी होत असताना केंद्राने लवकर लस उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे.

राज्यात ४६हजार नवे बाधित, तर ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले!

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच राज्यातली रुग्णसंख्याही काहीशी चिंताजनक आहे.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय.

राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय

मुंबई राज्य राखीव पोलीस दलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धक्कादायक : दापोली अर्बन बँकेचे संचालक चंदू कळसकर यांचं अपघाती निधन

दापोली : तालुक्यातील म्हाळुंगे इथं आपल्या दुचाकीवरून दापोलीला येत असताना अपघात होऊन दापोली अर्बन बँकेचे संचालक चंदू कळसकर यांचं निधन झालं आहे. या घटनेनं दापोलीमध्ये शोककळा पसरली आहे. हा अपघात…

देशात लशींचा प्रचंड तुटवडा, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता

देशात लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे.

पुर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती

भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. 14 मे ते 16 मे 2021 या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान…