कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा माध्यमांची भूमिका महत्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे.
कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ११६नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रूग्ण वाढीची संख्या अधिक वेगवान आहे. सरकारनं आणि जिल्हा प्रशासनानं कोरोनाशी लढा देण्यासाठी […]
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कामांविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे.
गुहागर तालुक्यातील देवघर येथील अथर्व जितेंद्र गोंधळेकर हा कृष्णाचा भक्त असलेला मुलगा मथुरा (उत्तरप्रदेश) येथे इस्कॉन मंदिरात आज सकाळी सापडला आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चिंता वाढवणारी स्थिती रत्नागिरीत निर्माण झाली आहे. एक दिवसात १५५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं परिस्थिती नियंत्रण […]
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना नेत्यांनी गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची दिल्लीत सदिच्छा […]
दापोली – तालुक्यातील साकुर्डे येथील एका तरूणाचा बंदुकीची गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात याचा तपास […]
copyright © | My Kokan