हजारो नाविकांच्या नोकऱ्या संकटात, ‘कोव्हॅक्सिन’ला मान्यता नसल्याने जहाज कंपन्यांसमोर अडचण
भारतातील लस गोंधळाचा फटका नाविकांना बसत असून जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे
भारतातील लस गोंधळाचा फटका नाविकांना बसत असून जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किंमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणा-या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली…
पोलिसांना आणि प्रशासनाला शहर दुपारी ४ वाजता बंद झालेच पाहिजे, असा आदेश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
करोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली.
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15जुलैपासून सुरु…
देशातील करोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी असली तरी धोका टळलेला नाही. करोनाची दुसरी लाट अजूनही काही भागात असल्याचे आढळून आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टिमचे कौतुक करण्यात आलं.
कोरोनाच्या काळात सत्कार आणि सोहळे यांना फाटे द्या. जनतेत जा. त्यांचे प्रश्न समजून घ्या. सोशल मीडिया वा एकूणच माध्यमे यांना मुलाखती टाळा. मात्र घेतलेल्या निर्णयांची नीट माहिती द्या, असा मंत्र…
रेल्वे कर्मचाऱ्यांना आता २ शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दापोली येथिल रसिक रंजनचे मालक विलास म्हमणकर यांच्या आंजर्ले येथील घरात चोरी झाली आहे. ते चार दिवस घर बंद करून दापोली येथे रहायला आले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यानं…