राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाउन हटवला
राज्यात कोरोनामुळं घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत
राज्यात कोरोनामुळं घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत
करोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करणार असल्याची माहिती
जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय
कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना ५० लाखांची मदत केली जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
श्रीवर्धन (समीर रिसबूड)- श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील काळींजे गावालगत खाडी असून काळींजे खाडीला उधाण आल्यानंतर भरतीचे पाणी आराठी ग्रामपंचायत, आयर मोहल्ला, मोगल मोहल्ला, दिवाणबाग तसेच श्रीवर्धन शहराच्या भाजीबाजाराच्या मागील बाजूस असलेल्या शेती,…
रिझर्व बँकेकडून नुकतीच सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पाच हजार कोटीचे पँकेज राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे.
सरकारकडून नऊ लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.