आरसीबीने १७ वर्षांनी अखेरीस आयपीएल ट्रॉफी जिंकली, विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू!
अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने अखेरीस १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या थरारक अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा ६…