Category: माय जिल्हा

चक्रीवादळाच्या नुकसानीचे पंचनामे गतिमान पद्धतीने करा : पालकमंत्री ॲड. अनिल परब

तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून सर्व बाधितांना मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले.

रत्नागिरित परिचारिकांना आनंद देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

परिचारिकेचा वेल्फेअर मंच आयोजित “आशा ..एक मनोरंजनात्मक मोटिवेशन कार्यक्रम” सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने…

मंत्री उदय सामंत यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

तौक्ते चक्रीवादळाच्या धर्तीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली व संबधित भागातील नागरिकांची चर्चा केली

भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या सोमवारी रत्नागिरीत

माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार दि 17 मे रोजी रत्नागिरीत येत असून ते जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत.