रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचा पहिला बळी ?
राज्यात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला असून हा बळी रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला असून हा बळी रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोना महामारीचा प्रकोप रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने आरोग्य सुविधा तोकडया पडत असताना सामाजिक बांधिलकीचे भान जपत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या कार्य मोलाचे आहे.
महिला संस्थांमार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात अत्याचारीत परिचारिकेच्या आरोपीचे वकीलपत्र कोणी घेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व मृत्यूंचे पृथक्करण (डेथ ऑडिट) करण्याचा निर्णय कोविड-१९ जिल्हा कृतिदलाच्या (टास्क फोर्स) बैठकीत घेण्यात आला.
जिल्हयात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून गेल्या वर्षाच्या (जून 2020) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा रूग्ण संख्या वाढू लागली आहे. आज ५९० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
राज्याच्या कृषीशिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी आमदार शेखर गोविंदराव निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 12.86 मिमी तर एकूण 115.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावातील दुबळे वाडी येथे रहाणा-या ओमकार कलकुटकी याची आत्महत्या