Category: माय जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचा पहिला बळी ?

राज्यात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला असून हा बळी रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोव्हीड महामारीच्या या खडतर कालखंडात सामाजिक बांधिलकी जपत भाजप आ.प्रसाद लाड यांचे रत्नागिरीसाठी मौल्यवान सहकार्य : ॲड. दीपक पटवर्धन

कोरोना महामारीचा प्रकोप रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने आरोग्य सुविधा तोकडया पडत असताना सामाजिक बांधिलकीचे भान जपत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या कार्य मोलाचे आहे.

चिपळूण येथील परिचारिका अत्याचार या प्रकरणी आरोपीचे वकीलपत्र न घेण्यासाठी बार कौन्सिलला निवेदन

महिला संस्थांमार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात अत्याचारीत परिचारिकेच्या आरोपीचे वकीलपत्र कोणी घेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी होणार ‘डेथ ऑडिट’

सर्व मृत्यूंचे पृथक्करण (डेथ ऑडिट) करण्याचा निर्णय कोविड-१९ जिल्हा कृतिदलाच्या (टास्क फोर्स) बैठकीत घेण्यात आला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हयात सरासरी पावसाचे प्रमाण अधिक

जिल्हयात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून गेल्या वर्षाच्या (जून 2020) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे.

राज्याच्या कृषी शिक्षण धोरण निश्चिती तज्ज्ञ समितीवर आ. शेखर निकम

राज्याच्या कृषीशिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी आमदार शेखर गोविंदराव निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गिम्हवणे येथे युवकाने केली आत्महत्या; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावातील दुबळे वाडी येथे रहाणा-या ओमकार कलकुटकी याची आत्महत्या