पंचनामे घरपट्टी नुसार न होता रेशन कार्ड नुसार कुटुंब निहाय फेरपंचनामे होणार- आ. योगेश कदम
घरपट्टी नुसार पंचनामे न करता रेशन कार्ड नुसार कुटुंब निहाय पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली.
घरपट्टी नुसार पंचनामे न करता रेशन कार्ड नुसार कुटुंब निहाय पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली.
२६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज दापोली तालुक्यात ५९ कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत
चिपळूण आणि खेडमध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण घरेच उध्वस्त झाली.
चिपळुणातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले आहे.
या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या विक्रमी पावसानंतर मुंबई-गोवा महामार्ग बंद पडला आहे.
गेले ४८ तासात चिपळुण व महाड परिसरातमध्ये पावसांनी हाहाकार माजविला होता.
चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.