Author: माय कोकण टीम

कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…

रत्नागिरित परिचारिकांना आनंद देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

परिचारिकेचा वेल्फेअर मंच आयोजित “आशा ..एक मनोरंजनात्मक मोटिवेशन कार्यक्रम” सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने…

भाजपा रत्नागिरीमध्ये 4 कोव्हिड सेंटर सुरू करणार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतील कोव्हिड स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 25 बेडची सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार आहे. आ. प्रसाद लाड, आ. रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे,…

तौक्ते : रायगडमध्ये 839 घरांचं नुकसान तर एका व्यक्तीचा मृत्यू

रायगड – “तौक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी 9.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची…

आज डोळ्यात पाणी आहे – अमेय तिरोडकर

गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री राजीव सातवना राजकोट पोलिसानी दमदाटी केली. रात्री एक वाजताची वगैरे गोष्ट. कुठूनतरी समजलं.…

तौक्ते चक्रीवादळाने गती बदलली, जिल्ह्यात प्रचंड हानी

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाच गतीत बदल झाल्याने त्याचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्हयातील समुद्रकिनाऱ्या लगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास…

तौक्ते राजापूरात दाखल

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहे. सध्या राजापूरमध्ये हे वादळ आले असून तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला…

कोरोना गेल्यावर यंत्रखरेदीचा भांडाफोड करणार – भाजपा

रत्नागिरी – कोरोना आहे म्हणून यंत्रखरेदी केली जात आहे. कोरोना जाईल तेव्हा या सगळ्याचा भांडाफोड करणार, असा इशारा भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला. तसेच रुग्णांना वेळेवर वैद्यकीय…

विना ई-पास मित्रांसोबत गोव्याला निघालेल्या पृथ्वी शॉला आंबोली पोलिसांचा दणका

करोनामुळे राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आलेला असून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य सरकारने प्रवासावरही निर्बंध घातले असून ई-पासची अट घालण्यात आली आहे. ई-पास नसणाऱ्यांना पोलीस प्रवासाची परवानगी देत…

Tauktae live Update : रत्नागिरीत रविवारी संध्याकाळी 4 तर दापोलीत सोमवारी पहाटे 5 वाजता पोहोचणार

रत्नागिरी : Tauktae चक्रीवादळा धोका कोकणाला बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानं प्रशासकीय यंत्रणा सकर्त झाली आहे. किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा वेगळ ४० ते ७० किलोमीटर प्रती तास…