मुरुडमध्ये मच्छीमारीची फायबर नौका बुडाली एकाचा मृत्यू
मुरुड : जवळील मोरे गावच्या समुद्रात बुधवारी सकाळी मासेमारीची फायबर नौका उलटून पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे (वय-३७) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.…
मुरुड : जवळील मोरे गावच्या समुद्रात बुधवारी सकाळी मासेमारीची फायबर नौका उलटून पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे (वय-३७) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.…
मुंबई : राज्य परिवहन महामंडळानं एस.टी. बसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यापुढे एस.टी. बस अस्वच्छ आहेत तर थेट आगार व्यवस्थापकांना जबाबदार धरलं जाईल. एवढंच नाही त्यांना पाचशे…
आज दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार – पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी : संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या शीळ पाणीपुरवठा योजनेची जॅकवेल कोसळल्यानं शहरवासीयांसमोर मोठं पाणी संकट उभं राहिलं आहे. मात्र आता नवीन…
दापोली : जेसीआय या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जेसीआय भारत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जैतरा २०२३ हा समाजपयोगी सप्ताह जेसीआय दापोली या संस्थेमार्फत दापोली मध्ये विविध उपक्रमांच्याद्वारे उत्साहात संपन्न झाला. दिनांक ९…
अपघात स्थळी पालकमंत्री ना.उदयजी सामंत स्वतः उतरून केले मदत कार्य रत्नागिरी : राज्याचे उद्योमंत्री ना.उदय सामंत हे रत्नागिरीतून महाडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना त्यांच्या गाडीच्या समोरच रत्नागिरी वसई गाडीचा अपघात…
रत्नागिरी: केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयामार्फत सहकार चळवळ बळकट करण्याकरीता तसेच सहकार चळवळ तळागाळातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्या करीता विविध स्तरावर कार्यवाही करणेत येत आहे. याचाच एक भाग म्हणून “सहकार से…
दापोली : चार दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील चौदा वर्षीय मुलाच्या अपहरणाची बातमी आली आणि एकच खळबळ माजली. पोलीसांनी 13 सप्टेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. हा मुलगा सापडल्यानं…
रत्नागिरी: फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली 30 वर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करत आहे. यामध्ये पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, अशा गोष्टींमध्ये कार्यरत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात…
रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या मातोश्री नलिनी प्रभाकर साळवी ह्यांचे वृद्धपकाळाने सकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा तेलीअळी संजय साळवी ह्यांच्या निवासस्थान निघून रत्नागिरी स्मशानभूमी…
दापोली : भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारणीमध्येयुवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अतुल गोंदकर यांची निवड घोषित केली. गेल्या…