जेसीआय दापोलीतर्फे प्रभावी वक्तृत्वावर परिवर्तनात्मक कार्यशाळेचे आयोजन

दापोली : जेसीआय दापोलीने संभाषण कौशल्ये, आत्मविश्वास आणि रंगमंचावरील प्रभावी उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनात्मक कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली. बुधवारी,…

दापोलीतील दांपत्याने सांगितला पहलगाममधील थरारक अनुभव

रत्नागिरी : कोल्हापूरमधील २८ जणांचा पर्यटक गट केवळ दैव बलवत्तर म्हणून काश्मीर मधील दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे. या गटात रत्नागिरी…

मुंब्रात काश्मीर दहशतवादी हल्ल्याविरोधात आंदोलन, कठोर कारवाईची मागणी

मुंब्रा: काश्मीरमधील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याविरोधात बुधवारी मुंब्रा शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘दहशतवाद मुर्दाबाद, दहशतवाद्यांना फाशी…

रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती

कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज…

आंजर्ले व साखळोली येथे 25 व 26 एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन

दापोली : माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट, डीजीस्वास्थ्य फाउंडेशन आणि शिलक्ष्मी फाउंडेशन यांच्या सहकार्याने, तसेच आंजर्ले प्रतिष्ठान मुंबई, आंजर्ले शिक्षण संस्था…

रत्नागिरीचे पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय…

आमदार भास्कर जाधव यांचा काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी

गुहागर: काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या…

रत्नागिरीतील 42 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप, जिल्हा प्रशासनाचा संपर्क

रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप…

रा.भा. शिर्के प्रशालेत जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत मंगळवार, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आणि इंग्रजी भाषा दिनानिमित्त विविध…

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू, सरकार आणि विरोधक एकजुटीने प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. 21 एप्रिल 2025) केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण…