Tag: uday samant

रत्नागिरीत ‘कांचन डिजिटल’च्या गणेशमूर्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा.भा.शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी झालेल्या या स्पर्धेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

मिरकरवाडा बंदर विकास: महायुती सरकारकडून २२.४३ कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, आर्थिक समृद्धीचे ध्येय

रत्नागिरी: महायुती सरकारच्या आर्थिक समृद्धीच्या ध्येयाला चालना देत, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांना हटवून आज विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन पार पडले. मिरकरवाडा बंदराच्या टप्पा-२ अंतर्गत २२.४३ कोटी…

मिरकरवाडा बंदर विकास कामांचे उद्या भव्य भूमिपूजन

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई…

रत्नागिरी: 130 प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण, 45 प्रगतीपथावर, 31 अद्याप सुरू व्हायची प्रतीक्षा

रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या कामांना गती मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीने सन २०२४-२५ साठी शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६३ लाख रुपयांचा…

निलेश सांबरे यांचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात पक्षाची ताकद वाढली

मुंबई: जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्योग आणि मराठी भाषा…

कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा सरस करू – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा निर्धार, पत्रकारांनी विकासाची प्रसिद्धी करावी

रत्नागिरी : कोकणचा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला असून, येथील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा अधिक सरस करून परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचा निर्धार उद्योग आणि मराठी…

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देताना आता शहर विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ना. उदय सामंत…

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करु शकतो

कृषी प्रदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत – पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी – ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी नव नवीन प्रयोग करावेत,…

मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

रत्नागिरी : रत्नदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसस्थानक हे माझे घर…

सिंधुरत्न योजने अंतर्गत रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांसाठी कुलिंग व्हॅनचे लोकार्पण

रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत रत्नागिरीतील आंबा उत्पादकांसाठी पणन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी स्वत: व्हॅन चालवून पाहणी केली.…