Tag: uday samant

रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांना न्याय मिळण्याची आशा; पालकमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेचे स्वागत

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील आरोग्य विभागातील सफाई कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेचे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार जैन तसेच कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्सच्या जिल्हा प्रतिनिधींनी…

रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे नव्या ‘ट्रक टर्मिनस’चे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी: शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने साळवी स्टॉप येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘ट्रक टर्मिनस’चे लोकार्पण आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. सामंत यांनी कोनशिलेचे…

रत्नागिरीच्या धावपटूंची ऐतिहासिक कामगिरी; अभिजीत पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांनी पूर्ण केली ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’

रत्नागिरी: जगातील सर्वात खडतर शर्यतींपैकी एक मानली जाणारी आणि तब्बल ९० किलोमीटर अंतर असलेली ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ रत्नागिरीच्या दोन धावपटूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. रत्नागिरीचे सुपुत्र अभिजीत पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी…

उदय सामंत यांचे खंदे समर्थक तुषार साळवी युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली असून युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख तुषार साळवी यांची शिवसेना पक्षाच्या युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. मुन्ना देसाई…

गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात घेण्याची गुहागर पंचायत समिती सभापतींची मागणी

गुहागर: गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील शिवकालीन ‘गोपाळगड’ किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व व महसूल विभागाने शासनाच्या नावे करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी रत्नागिरी…

रत्नागिरीचा काजू प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्यातच होणार; कोल्हापूरला प्रकल्प गेल्याची केवळ अफवा

रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरून सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित काजू प्रक्रिया प्रकल्प शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याची चर्चा…

दिव्यांगांची प्रमाणपत्रे रोखणाऱ्या कर्मचाऱ्याची उदय सामंत यांनी काढली खरडपट्टी

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिव्यांगांची ३७८ प्रमाणपत्रे प्रलंबित ठेवल्याने आणि १८७ दाखल्यांवरील टक्केवारी परस्पर कमी केल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याची तीव्र शब्दांत खरडपट्टी काढली. या प्रकरणाची चौकशी…

शासकीय रुग्णालयातून खासगीकडे रुग्ण पाठवणाऱ्यांवर कारवाईचे उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी: प्राथमिक आरोग्य केंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे प्रसूतीसाठी रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करा आणि त्यासाठी भरारी पथके तैनात करा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात…

रत्नागिरीत ७२ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार

रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ७२ व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ आणि २ मे २०२६ रोजी…

रत्नागिरी जिल्हा परिषद सभापतींची घोषणा; उदय सामंत यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब

रत्नागिरी: कोकणच्या राजकारणात महत्त्वाचे केंद्र असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची घोषणा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार…