तब्बल ३७ वर्षांनंतर वर्गमित्रांचे भावनिक पुनर्मिलन: जनता विद्या मंदिर, त्रिंबकच्या १९८८-८९ बॅचचा उत्साही स्नेहसंमेलन

मालवण : तब्बल ३७ वर्षांनंतर मालवण तालुक्यातील त्रिंबक पंचक्रोशीतील जनता विद्या मंदिर, त्रिंबक या शाळेतून सन १९८८-८९ मध्ये इयत्ता दहावी पूर्ण करणाऱ्या वर्गमित्र-मैत्रिणींचे स्नेहसंमेलन आचरे […]

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील […]

राजेश सावंत यांची रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने (भाजप) रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. मंगळवारी (१३ मे) पक्षाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नव्या […]

नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा: “कुणालाही सोडणार नाही, नारायण राणेंच्या अटकेचा व्हिडिओ अजूनही सेव्ह”

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना थेट इशारा देताना म्हटले की, खासदार नारायण राणे यांच्या अटकेचा व्हिडिओ […]

इन्सुली गावात सुरू झाले ‘कृषि माहिती केंद्र’

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषि माहिती केंद्राचे इन्सुली गावात उद्घाटन पार पडले. कृषिदूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृह इन्सुली, सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील लाभले, यांच्या हस्ते ह्या कृषि माहिती केंद्राचे उद्घाटन झाले. तसेच सावंतवाडी कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे चे सहयोगी प्राचार्य डॉ. रंजित देव्हारे, कृषि सहाय्यक सीमा घाडी, इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर, महिला बचत गट अध्यक्ष खोपकर मॅडम यांची उपस्थिती लाभली.

महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे आज भरणार उमेदवारी अर्ज

मारुती मंदिर येथून निघणार रॅली रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे […]

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार?

राज्यातील करोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे.

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा […]

सृजनशील संस्कृतीचा ‘उदय’ – अभिजित हेगशेट्ये

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील नव्याने होणारा चिपी विमानतळाला जेष्ठ संसदपटू जागतिक प्रज्ञावंत युवा नेते बॅ. नाथ पै यांचे नाव देणार आणि मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रांला कोकण […]